राजकारण

चैतन्य बापू देशमुख यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

 

नांदेड,बातमी24:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,असून या संदर्भाने सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, या मागण्याचे निवेदन भाजप कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले.

राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. खरीप हंगाम पुरता हातून गेला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी तचैतन्य बापू देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती संबंधी माहिती देत निवेदन सादर केले. या बाबत राज्य सरकारपर्यंत नुकसानीची माहिती वळविण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी चैतन्य बापू देशमुख यांना दिले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago