मयत अक्षय भालेराव कुटुंबियास आंबेडकरवादी मिशनची एक लाख रुपयांची मदत

नांदेड नगरी,बातमी24:- बोंडार हवेली येथील समाजकंटकांनी आंबेडकरी समाजाचा युवक अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेची महाराष्ट्रात संतापजनक…

1 year ago

बोंढार येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी  मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

नांदेड,बातमी24:- एकीकडे महाराष्ट्र राज्य शिवराज्यभिषेक साजरा करत असताना सर्व जाती धर्माना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील…

1 year ago

शासनाच्या योजना दारोदारी पोहचवा:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24- अधिकारी कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी करतांना समन्‍वयाने कामे करावीत. लाभार्थ्‍यांना योजनेची परिपूर्ण माहिती होण्‍यासाठी गावस्‍तरावर बैठका…

1 year ago

योजनांचे लाभधारकांसाठी शासन आपल्या दारी”- जिल्हाधिकारी  बोरगांवकर

नांदेड,बातमी. 24 :- “शासन आपल्या दारी” हे अभियान शासकीय योजनांच्या लाभधारकांचे मनोबल, आत्मविश्वास आणि शासकीय योजनांप्रती सकारात्मकता निर्माण करण्याच्या दृष्टीने…

1 year ago

शासन आपल्या दारी” अभियानाचे 1 जून रोजी आयोजन:-सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी24 :- दुर्गम भागासह खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात आहे. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय…

1 year ago

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

मुंबई,बातमी24:-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकहिताच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी अधिकारी…

1 year ago

यापुढे सामाजिक न्याय विभाग स्वतः स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविणार:-सचिव सुमंत भांगे

मुंबई,बातमी24:-स्पर्धा परीक्षा करू इच्छित उमेदवारांचे भवितव्य घडविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबंध आहे. केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी काही संस्था स्पर्धा परीक्षा…

1 year ago

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री महाजन;महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा

नांदेड,बातमी24 :- निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम…

1 year ago

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच सामाजिक न्याय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा :- सचिव भांगे

मुंबई,बातमी24:- राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी…

1 year ago

सामाजिक न्याय विभागासह सचिवांवर खोटे, दिशाभूल करणाऱ्यांना आरोपांना खुलाशातून सडेतोड उत्तर

मुंबई,बातमी24:- सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत,…

1 year ago