नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

नांदेड,बातमी. 24:-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 25 जून रोजी “शासन आपल्या दारी” हा भव्य कार्यक्रम अबचलनगर नांदेड संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या कार्यक्रमात विनासायास सहभागी होता यावे यादृष्टीने गटनिहाय नियोजन केले […]

आणखी वाचा..

योजनांना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी  आपल्या दारी:-कृषि मंत्री अब्दुल सत्तार

नांदेड,बातमी.24:- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व येत नाही. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष गावकुसातील बांधावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. येत्या 25 […]

आणखी वाचा..

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा सर्वोत्तम उपाय – सौ.प्रणिता देवरे चिखलीकर

नांदेडयोगाथॉनला नांदेडमध्ये उदंड प्रतिसाद, जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांची प्रमुख उपस्थिती नांदेड : अलीकडच्या काळात मानवी जीवन अत्यंत व्यस्त आणि धक्कादुकीचे झाले आहे . त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधीने आपण ग्रस्त होत आहोत. परिणामी मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. मानवी आरोग्य अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक […]

आणखी वाचा..

विकास कामांमध्ये अधिक सर्वसमावेशकता व व्यापकता आवश्यक:-पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड,बातमी24 :- जिल्हा नियोजन समितीतून घेतल्या जाणाऱ्या कामांची व्यापकता व सर्वसमावेशकता ही विकासासाठी आवश्यक आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून ज्यांना विकासाच्या प्रवाहात घेता आले नाही त्यांना विकासाच्या प्रवाहात घेऊन प्रगतीचा मार्ग देता येतो. जिल्हा नियोजन समितीतून घेतल्या जाणाऱ्या कामांची व्यापकता अधिक जबाबदारीने निश्चित करून प्रत्येक विभाग प्रमुखांनी तात्काळ आपले प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, […]

आणखी वाचा..

मयत अक्षय भालेराव कुटुंबियास आंबेडकरवादी मिशनची एक लाख रुपयांची मदत

नांदेड नगरी,बातमी24:- बोंडार हवेली येथील समाजकंटकांनी आंबेडकरी समाजाचा युवक अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेची महाराष्ट्रात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या घटनेचे सामाजिक भान राखत आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी बोंडार हवेली येथे जाऊन भालेराव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मिशनच्या वतीने एक लाख रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. दोषी […]

आणखी वाचा..

शासनाच्या योजना दारोदारी पोहचवा:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24- अधिकारी कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी करतांना समन्‍वयाने कामे करावीत. लाभार्थ्‍यांना योजनेची परिपूर्ण माहिती होण्‍यासाठी गावस्‍तरावर बैठका घेवून लाभ द्यावा असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज सोमवार दिनांक 29 मे रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय […]

आणखी वाचा..

योजनांचे लाभधारकांसाठी शासन आपल्या दारी”- जिल्हाधिकारी  बोरगांवकर

नांदेड,बातमी. 24 :- “शासन आपल्या दारी” हे अभियान शासकीय योजनांच्या लाभधारकांचे मनोबल, आत्मविश्वास आणि शासकीय योजनांप्रती सकारात्मकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या योजना अधिकाधिक सकारात्मक भावनेने पोहोचविण्यासाठी कटिबध्द असले पाहीजे. या अभियानाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्तावित दौरा व इतर मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता सर्व […]

आणखी वाचा..

शासन आपल्या दारी” अभियानाचे 1 जून रोजी आयोजन:-सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी24 :- दुर्गम भागासह खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात आहे. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांच्या लाभातून विकासाचा मार्ग गाठता यावा या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सुमारे 21 हजारांपेक्षा अधिक शासकीय अधिकारी-कर्मचारी आपल्या कर्तव्यासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून योगदान देतील, […]

आणखी वाचा..

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री महाजन;महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन साजरा

नांदेड,बातमी24 :- निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती अनुभवली आहे. “सततचा पाऊस” ही अलिकडच्या काळात मोठी समस्या झाली आहे. निसर्गातील हे बदल लक्षात घेऊन सततचा पाऊस याला राज्य शासनाने […]

आणखी वाचा..

तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ. लहाने ठरले दुसरे आयुक्त; सेवेशी प्रामाणिकपणा जपणारे अधिकारी

नांदेड, बातमी24:- जग एका नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उभं होत,त्याच वेळी शहराच्या कारभाराची सूत्र हाती घेत, कोरोनापासून शहरातील नागरिकांचा बचाव व्हावा,यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले,त्या डॉ.सुनील लहाने यांनी नांदेड-वाघाला महापालिका आयुक्त म्हणून तीन वर्षे पूर्ण केली. तीन वर्षांचा आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे डॉ.लहाने हे दुसरे अधिकारी ठरले आहेत.याच सोबत ते प्रशासक म्हणून शहरातील नागरिकांचे पूर्णपणे […]

आणखी वाचा..