कोरोना बाधितांची संख्या सोळा हजार पार

  reनांदेड,बातमी24:- शुक्रवारी आलेल्या अहवालात 158 जण हे बाधित झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णाची 16 हजार पार गेली आहे. मागच्या 24 तासात 6 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.सध्या 3 हजार 182 जणांवर उपचार सुरू आहेत. मागच्या 24 तासात 852 जणांची चाचणी करण्यात आली. यात 678 अहवाल निगेटिव्ह तर 158 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात […]

आणखी वाचा..

प्रदीप कुलकर्णीसह किरण अंबेकर यांची वापसी

  नांदेड, बातमी24:- उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदल्यांची प्रतीक्षा यादीला गुरुवारी दि.1 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निघाली. यात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी तर नांदेड तहसीलदार म्हणून किरण अंबेकर यांची नांदेड वापसी झाली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बदल्यांचे आदेश निघणार अशी चर्चा होती. महसूल प्रशासनाने या संबंधीचे […]

आणखी वाचा..

रुग्णसंख्या दोनशे;तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  नांदेड, बातमी24:- आज आलेल्या अहवालात कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 196 आली आहे,तर तीन जण हे कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावले आहेत. गुरुवार दि.1 सप्टेंवर रोजी आलेल्या अहवालात 828 जणांची चाचणी करण्यात आली,यात 626 अहवाल निगेटिव्ह तर 196 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.त्यामुळे जिह्यातील बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 901 एवढी झाली आहे.आज 222 रुग्ण […]

आणखी वाचा..

योगी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन;आंबेडकरी युवक आक्रमक

नांदेड, बातमी24:-उत्तर प्रदेशातील हातरस येथील वाल्मिकी समाजातील 19 वर्षीय तरुणीवर अमानुष बलात्कार करण्यात आला होता,या घटनेत त्या तरुणीच्या मृत्यूनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचे नांदेड शहरात पडसाद उमटले,असून या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी युवकांनी महात्मा फुले पुतळा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनाची हाक राहुल प्रधान यांनी […]

आणखी वाचा..

सुसंवादातून ३२ कोटींची वीजबिले जमा

  नांदेड, बातमी24:- कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळाने ३२ कोटी २६ लाख रूपयांच्या विज देयकांची वसूली केली आहे. मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली नांदेड परिमंडळात झाली आहे. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या संकल्पनेतून सुसंवादाची ही […]

आणखी वाचा..

नांदेड उत्तरचे आमदार कल्याणकर यांना पितृशोक

  नांदेड, बातमी24:- नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वडिलांचे बुधवार दि.30 रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या तरोडा(खुर्द) येथील शेतकरी देविदास भुजंगराव कल्याणकर यांना मागच्या तीन ते चार दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता,त्यानंतर त्यांना नांदेड येथील खासगी रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.त्यानंतर […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील मृतांची संख्या चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी दि. 28 एप्रिल रोजी पीरबुर्‍हाण नगर भागातील ठरला. त्यानंतरच्या सहा महिन्यांच्या काळात तब्बल चारशे जणांना कोरोनाच्या संसर्गाने गिळकत केले आहे. मंगळवार दि. 29 रोजी आलेल्या अहवालात चार जणांच्या मृत्यूशी जिल्ह्यातील मृतांचा आकडा 398 इतका झाला आहे. त्याचसोबत 986 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 740 निगेटीव्ह तर 216 जणांचे […]

आणखी वाचा..

पदभार स्वीकारलाच विभागवार केली पाहणी

  नांदेड,बातमी24: जिल्हा परिषदेचा पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांनी सोमवार दि.28 रोजी स्वीकारला.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागवार पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मागच्या सहा महिन्यांपासून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे रिक्त होते. राज्य शासनाने गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांचे आदेश काढले. सीईओ म्हणून वर्षा ठाकूर यांनी सोमवार […]

आणखी वाचा..

कृषीमंत्री शेत शिवारात; नुकसानीची केली पाहणी

नांदेड बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी बोलताना म्हणाले, की मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत […]

आणखी वाचा..

विष्णपुरी धरणाचे पुन्हा दहा दरवाजे उघडले

नांदेड, बातमी24ः- जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात वाढ झाल्याने 37 हजार 800 क्ससेक्यने विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत आहे. हे पाणी विष्णपुरी जलाशयात पोहचले आहे. त्यामुळे विष्णुपुरी जलाशयाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी या धरणातून 2 हजार 770 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने […]

आणखी वाचा..