अॅड.किशोर देशमुखांनी आणले युवा मोर्चात नवचैतन्य
नांदेड, बातमी24ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या अर्धापुर येथील नेते अॅड.किशोर देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चाची कमान संभाळल्यानंतर पक्षात कार्यात तना-मनाने वाहून घेतले, असून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. त्यामुळे काहीशी मरगळ आलेल्या युवा मोर्चात अॅड.किशोर देशमुख यांच्या रुपाने चैतन्य आल्याचे बोलले जात आहे. विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या बापूसाहेब गोरठेकर यांच्यासोबत […]