सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचा वितरण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सायंकाळी होणार आहे,अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव २०२४’ च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर काही दिवसापासून हैद्राबाद येथील खासगी रुग्णालय येथे उपचार सुरू होते. खा.वसंतराव चव्हाण हे काही वर्षांपासून यकृतच्या आजाराने त्रस्त होते.लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करत अशोक चव्हाण यांच्यासह सर्वांना धक्का दिला होता.मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने दि.13 रोजा […]

आणखी वाचा..

बोंढार येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी  मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

नांदेड,बातमी24:- एकीकडे महाराष्ट्र राज्य शिवराज्यभिषेक साजरा करत असताना सर्व जाती धर्माना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण काळीज पिळवटून टाकणारे आहे.मुख्यमंत्री महोदय या राज्यात दलित वंचित समाज सुरक्षित आहे काय हा खडा सवाल आज मी आपणास विचारीत आहे. केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम […]

आणखी वाचा..

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

मुंबई,बातमी24:-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकहिताच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी अधिकारी काम करत आहे परंतु अशा सर्व कर्मचारी अधिकारी यांना विविध कारण घेऊन काही राजकीय लोक या लोकांची गळचेपी करून त्यांची नाहक बदनामी तसेच त्रास देण्याचे काम करत आहे.अशा बदनामी करणाऱ्या राजकीय लोकांमध्ये समाजकल्याणमुळेच ‘हत्ती’चे बळ […]

आणखी वाचा..

यापुढे सामाजिक न्याय विभाग स्वतः स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविणार:-सचिव सुमंत भांगे

मुंबई,बातमी24:-स्पर्धा परीक्षा करू इच्छित उमेदवारांचे भवितव्य घडविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबंध आहे. केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी काही संस्था स्पर्धा परीक्षा केंद्र चालवित असून यात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य घडण्याऐवजी काही संस्था ह्या सामाजिक न्याय विभागाकडे सोन्याच अंड देणारी कोंबडी म्हणून बघत आहेत. परिणामी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल नगण्य असेच आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच सामाजिक न्याय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा :- सचिव भांगे

मुंबई,बातमी24:- राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत […]

आणखी वाचा..

सामाजिक न्याय विभागासह सचिवांवर खोटे, दिशाभूल करणाऱ्यांना आरोपांना खुलाशातून सडेतोड उत्तर

मुंबई,बातमी24:- सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, मात्र राज्यातील सर्व सामान्य जनतेमध्ये/समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती ठराविक संघटना व लोकांकडून दिली जात असून आंदोलने करण्यात येत आहेत. सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या विरोधात निवेदने दिले जात आहेत. त्याचप्रमाणे […]

आणखी वाचा..

एकेकाळी विधिमंडळ गाजविणारी मुलूख मैदानी तोफ जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे काळाच्या पडद्याआड

नांदेड, बातमी24:-माजी आमदार व माजी खासदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी एक जानेवारी रोजी रविवारी दुपारी १:२० वाजता उपचार दरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.शेतकरी कामगार पक्षाचा पताका आयुष्यभर घेऊन जगलेले भाई केशव धोंडगे […]

आणखी वाचा..

नांदेडकरांच्या प्रेमाने समाजकल्याण सचिव भांगे भारावले; मंत्र्यांना लाजवेल अशी लोकांची तोबा गर्दी

नांदेड,बातमी24: एकादी फार मोठी राजकारणी व्यक्ती,किंवा त्यातली-त्यात कुणी मंत्री असेल तर त्यास भेटायला येणाऱ्यांची संख्या भरमसाठ असते,मात्र जिल्ह्यात आठ-दहा वर्षाखाली काम करून जाणारा अधिकारी नांदेडला आल्याच समजताच शेकडोच्या संख्येने लोक भेटायला येतात,आणि आलेल्या प्रत्येकाची आदरपूर्वक आस्थेने विचारपूरस करून मने जिंकरणारे अधिकारी फार कमी म्हणजे अगदी नगण्यच,यास अपवाद ठरले ते समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे होय.निमित्त […]

आणखी वाचा..

जातीअंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य:प्रकाश आंबेडकर धम्म मेळाव्याला हजारो लोकांची उपस्थिती

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून आहे.येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही,असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे शनिवार दि.5 रोजी आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात केले. नांदेड येथील मोढा मैदान येथे दुपारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात हजारो बुद्ध अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक […]

आणखी वाचा..