ओबीसी राजकीय विधेयकास मंजुरी ही दिलासादायक बाब:-समाजकल्याण सभापती नाईक

नांदेड,बातमी:- ओबीसी समाजासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय आरक्षण कायम राहावे,यासाठी महाआघाडी सरकारने विधयेक मांडले होते.या विद्येकास राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं समजलं.त्यामुळे एकप्रकारे ओबीसी समाजासाठी दिलासदायक बाब आहे.अशी प्रतिक्रिया समाजकल्याण सभापती ऍड रामराव नाईक यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत व काही जिल्हा परिषद निवडणुका झाल्या होत्या.यात काही ओबीसीच्या राजकीय आरक्षण कायम राहू […]

आणखी वाचा..