टाळेबंदीबाबत शासनाचे नवे आदेश;अफवांवर विश्वास ठेवू नका:-डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:- राज्य शासनाने टाळेबंदीबाबत नव्याने आदेश काढले असून दि.5 ते 15 एप्रिल या दरम्यान सायंकाळी 8 ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी असणार आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात दि.5 ते 15 पर्यंत टाळेबंदी असेल अशी अफवा केली जात आहे,यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. या दरम्यानच्या काळात नागरिकांना खासगी असो की […]

आणखी वाचा..