दोन लाख शेतकरी करणारा मोबाईलद्वारे एकाच दिवशी पीक पाहणी:जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नांदेड,बातमी24:- अतिवृष्टीने सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे.परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी लक्षात घेता शासनाकडून पीक विमा कंपन्यांना तशी ताकीद देण्यात आलेली आहे. शेतात झालेल्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीना तात्काळ वेळेत दिली जावी,यासाठी ई. पिकपाहणी अँप शासनाने सुरू केले.या अँपच्या माध्यमातून जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार इतके शेतकरी स्वतःच्या शेतातील हे […]

आणखी वाचा..