प्रजासत्ताक दिनी ग्रामीण भागातील जनतेला उद्देशून सीईओ ठाकूर साधणार अकरा हजार कर्मचाऱ्यांशी संवाद

  नांदेड,बातमी24:- ग्रामीण विकासाची कामधेनू असलेली जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असते.ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र आलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था माध्यमातून ग्रामीण भागाचा भौतिक व वैयक्तिक विकास साधला जातो. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला उद्देशून घर-घर तक प्रशासन या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या जिल्हा परिषदेच्या अकरा हजार […]

आणखी वाचा..