बदली प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमधून समाधान;पदाधिकाऱ्यांनी दिली प्रशासनास साथ

  नांदेड, बातमी24:-प्रत्येक वर्षी बदल्यांचा मोठा बाजार जिल्हा परिषदमध्ये भरत असतो.मात्र गत वर्षीपासून कोरोनामुळे पूर्ण क्षमतेने बदल्या होत नसल्या तरी;शासनाने ठरवून दिलेल्या पंधरा टक्के या प्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मात्र यावेळी पदाधिकारी मंडळींनी पारदर्शकता स्वीकारल्याने प्रशासनाची फारशी डोकेदुखी झाली नाही.त्यातली त्यात सीईओ वर्षा ठाकूर यांनी कडक धोरण राबविल्याने कुणावर ही अन्याय झाला नाही.त्यामुळे कर्मचारी […]

आणखी वाचा..