चैतन्य बापू देशमुख यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

  नांदेड,बातमी24:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,असून या संदर्भाने सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, या मागण्याचे निवेदन भाजप कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले. राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. खरीप हंगाम पुरता हातून गेला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस […]

आणखी वाचा..