एमआयडीसीमधील कामगारांचे लसीकरण करावे:-शैलेश कऱ्हाळे

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मागच्या वर्षेभरापासून उधोग व्यवसाय मोडकळीस आला आहे.शासनाने पुन्हा ताळेबंदी केली आहे.त्यामुळे उधोगसह कामगार वर्ग देशोधडीला लागणार आहे.पुढील काळात उघोग चालले पाहिजे असे सरकार वाटत असेल तर कामगारांचे लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी भाजप उधोग आघाडीचे महानगराध्यक्ष शैलेश कऱ्हाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली. निवेदनात म्हटले,की उधोगावर आधारित कच्चा मालपुरवठा करणारे व्यवसाय हे सुद्धा […]

आणखी वाचा..