शेतकऱ्यांनी न खचून जाता आधुनिकतेची सांगड घालत शेती करावी:-जि.प.अध्यक्ष अंबुलगेकर

नांदेड,बातमी24:-शेती ही निसर्गावर अवलंबून असल्‍यामुळे शेतक-यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता संघर्ष करावा. आत्‍महत्‍या करणे हा पर्याय नसून शेतक-यांनी नव्‍या उमेदीने शेतीकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. शेतक-यांनी धावणारे पाणी आडवावे व अडवलेले पाणी जमिनीत मुरवून शेती फुलवावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. कृषी विभाग […]

आणखी वाचा..