ग्रामीण भागाच्या लसीकरणासाठी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या बूस्टर प्लॅन

  नांदेड,बातमी24:- देशात कोरोनाचा नवीन धोकादायक व्‍हेरियंट ओमायक्रॉनचे संकट निर्माण झाल्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले आहे. या संकटापासून बचाव करण्‍यासाठी 100 टक्‍के लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने विविध उपक्रम हाती घेवून हे काम 100 टक्‍के पूर्ण केले जाणार आहे. ग्रामीण भागातून कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेणा-यांची आकडेवारी 70 टक्‍क्‍यांवर गेली आहे. […]

आणखी वाचा..