ग्रामीण भागातील नागरिकांचे मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर तपासणी होणार:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड,बातमी24:- मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर सारखे गंभीर आजार आहेत. यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. शहरी भागात उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भागात या सुविधा नाहीत. कुठल्याही आजाराचा शिरकाव लोकांना कळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्राथमिक तपासण्‍या वाढवून त्याचा निरंतर पाठपुरावा करत अडगळीतील वंचित माणसांना सुखी आयुष्य देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्‍यात […]

आणखी वाचा..