जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या;अन्यथा कारवाई होईल:-सीईओ वर्षा ठाकूर यांची ताकीद

नांदेड,बातमी24:-ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांना डिसेंबर अखेर शंभर टक्के नळजोडणीचे काम पुर्ण करावे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे आराखडे पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले. आज बुधवार दिनांक 15 डिसेंबर रोजी भोकर पंचायत समिती येथे अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्या वेळी […]

आणखी वाचा..