नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार;मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

  नांदेड,बातमी24:-पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून मराठवाडा विभागाची तूट भरून काढण्याची योजना कालबद्धपणे पूर्ण निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थास्थानी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, […]

आणखी वाचा..