शासनाच्या योजनांची जनजागृती गावो-गावी करा:-पालकमंत्री अशोक चव्हाण

  नांदेड,बातमी24:-राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती गावो-गावी जाऊन केल्यास नागरिकांना यातून माहिती मिळणे सोयीचे ठरेल,त्यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले,ते नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित पशु रुग्णालय फिरत्या रथाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात आयोजित केलेल्या या […]

आणखी वाचा..