पीआरसी’च्या निमित्ताने सीईओ ठाकूर यांची लीडरशिप ठरली लय भारी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-पंचायत राज समितीचा नुकताच तीन दिवशीय दौरा झाला. या विधिमंडळ समिती संदर्भातील करण्यात आलेले उत्कृष्ट नियोजन आणि अद्यावत अहवाल सादरीकरण या बाबी समितीच्या दृष्टीने प्रभावी ठरल्या.याबाबत समिती अध्यक्ष असो अथवा समिती सदस्य या सर्वांनी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कार्याची प्रशंसा केली.त्यामुळे पीआरसीच्या निमित्ताने सीईओ वर्षा ठाकूर यांची लीडरशिप भारी ठरली असून जिल्हा परिषदेच्या […]

आणखी वाचा..