पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाला भेटी;लोकांना दिला धीर

नांदेड,बातमी24 :- सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पाण्याखाली आली. काही ठिकाणी छोटे रस्ते व पूल वाहून गेले. या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी […]

आणखी वाचा..