बदल्या प्रक्रियेस नियमांचे काटेकोरपणे पालन :-सीईओ ठाकूर

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दहा टक्के प्रशासकीय व दहा टक्के विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार सोमवार दि.26 जूनपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून बदली पात्र कर्मचाऱ्यांचे कागदोपत्री छाननी करूनच बदल्याचे आदेश निर्गमित केले जात आहेत,अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. एकेकाळी जिल्हा परिषद बदल्याचा विषय बहुचर्चित राहत असत.जिल्हा परिषदेला […]

आणखी वाचा..