मालमत्तेच्या वादातून एकाच कुटूंबातील पाच जणांची आत्महत्या

  नांदेड,बातमी24:- कौटूंबिक संपत्तीच्या वादातून एकाच कुटूंबातील पाच जणांना सस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली,आत्महत्या करणारे सर्व जण हे हदगाव येथील आहेत. हदगाव येथील किराणा व्यापारी भगवान कवानकर यांच्या घरात संपत्तीवरुन वाद सुरू होता. या वादावरून मानसिक तणावात आलेल्या प्रवीण भगवानराव कवानकर(42),पत्नी आश्विनी प्रवीण कवानकर(38), मुलगी सेजल कवानकर(20),मुलगी […]

आणखी वाचा..