राजूरकर यांनी घेतल मनपा प्रशासनाला फैलावर; मूलभूत सोयीसुविधाकडे लक्ष देण्याची ताकीद

नांदेड,बातमी24- विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशय तुडूंब भरलेला असताना नांदेड शहराला आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी का मिळत नाही? असा खडा सवाल करत आ. अमरनाथ राजूरकर यांनी मनपा प्रशासनाची आज दि. १४ रोजी चांगली झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासोबतच शहराच्या अनेक भागात चुकीच्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यात […]

आणखी वाचा..