विद्यार्थ्यांना दाखला न देणाऱ्या शाळांवर कारवाई करा:-सीईओ वर्षा ठाकूर

  नांदेड, बातमी24:- दहावी पाससह इतर वर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचे दाखला पत्र शाळेकडून अडविले जात आहे. आशा आशयाच्या तक्रारी प्राप्त होत आहे, त्यामुळे ज्या शाळांकडून विद्यार्थी यांचे दाखला पत्र दिले जाणार नाही, अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षणाधिकार्यांना दिले. सीईओ वर्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विभागाची बैठक […]

आणखी वाचा..