शेतकर्‍यांना एकरी 50 हजार रूपयांची मदत तात्काळ करावी-सुरेश गायकवाड

नांदेड,बातमी24 – देगलूर, बिलोली तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येथील शेतकर्‍यांचे, घरांचे नुकसान झाले असून काही भागातील नवीन झालेले रस्ते व पूल वाहून गेले असून आज सर्व नुकसानग्रस्त भागांची माहिती घेऊन पाहणी करून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना आज रोजी देगलूर बिलोली बीआरएसचे प्रभारी सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिष्ट मंडळाच्या वतीने निवेदन देऊन […]

आणखी वाचा..