जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटला; ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत;पूरपरिस्थिती कायम

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या 48 तासापासून संततधार थांबण्याचे नाव घेत नसून सर्वत्र नदी,नाले तुडूंब भरून वाहत असून नदी काठच्या गावांना पाण्याचा वेढा पडला आहे.या भयंकर पूरपरिस्थिती उद्भवल्याने जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मागच्या दोन दिवसापासून एनडीआरएफ जवान तसेच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,सीईओ वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त सुनील लहाने,याच्यासह जिल्हाभरतील महत्वाचे अधिकारी व […]

आणखी वाचा..