अभि. मिलिंद गायकवाडःमानवी मुल्ये जोपासणार्‍या अधिकार्‍याची सेवानिवृत्ती

जयपाल वाघमारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ज्या समाजामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि वकिल निर्माण झालेले असतील, अशा ज्या समाजाकडे कुणी बोट दाखविण्याची हिंमत करणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र मिलिंद गायकवाड यांनी अंगिकारला. पुढे औरंगाबाद येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू झाले. अभि. मिलिंद गायकवाड यांनी 30 वर्षांच्या सेवेत कधीही पदाला गालबोट लागू […]

आणखी वाचा..