13 ते 15 आगस्ट दरम्यान हर घर झेंडा फडकणार:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान जिह्यातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे सोमवार दि.18 रोजी ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुबाकले, […]

आणखी वाचा..