बोगस बियाणे विक्रेते अन कंपनीवर गुन्हा दाखल करा-मानसपुरे

कंधार,बातमी24:- तालुक्यातील कृषि दुकानदार व कंपनी मालकाच्या सगमताने सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली आहे.यामुळे कर्ज बाजारी शेतकरी अडचणी सापडलेला आहे.या प्रकरणी चौकशी करून करावी व दुकानदार व कंपनी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची […]

आणखी वाचा..