प्रशासक बसविणे हे तर लोकशाहीच्या प्रयोग शाळेसमोरच आव्हान

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या पक्षांकडून भाजपच्या केंद्र व त्या वेळच्या राज्यातील सरकारला लोकशाहीला घातक ठरविले गेले.तसे काही निर्णय भाजप सरकारने घेतले. त्या सरकार प्रमाणेच राज्यातील त्रिकुट सत्ताधारी हे सुद्धा तोच कित्ता गिरविण्याचे काम करत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा प्रकार हा सुद्धा लोकशाहीच्या प्रयोगशाळेवर घाला घालणारा ठरणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक […]

आणखी वाचा..