रस्त्यावर याल तर दंडासह प्रसादही मिळणार-जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः- कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांची संचारबंदी करण्यात आली आहे.संचारबंदी आदेशाची प्रत्येक नागरिकांनी करायची आहे. त्यामुळे अत्यावश्यक बाब वगळता रस्त्यावर याल तर गय केली जाणार नसून दंडासह पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसादही मिळणार असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. नांदेड जिल्ह्यात रात्री बारा वाजल्यापासून संचारबंदी आदेश लागू झाला आहे. मागच्या तीन ते चार […]

आणखी वाचा..