बारावीच्या परीक्षेत उत्तीर्णचे प्रमाण वाढले

नांदेड, बातमी24ः- बहुप्रतिक्षित बारावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. 16 जुलै रोजी जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणे या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे उत्तीण होण्याचे टक्का गतवर्षींच्या तुलनेत सुधारला आहे. जिल्ह्यातील 31 हजार 999 विद्यार्थी पास झाले आहेत. कोरोनामुळे उद्भावलेल्या महामारीमुळे बारावी परीक्षेाचा निकाल उशिराने लागला, यात विज्ञान शाखेचा सर्वाधिक चांगला निकाला आला, असून 95.01 […]

आणखी वाचा..