यापुढे सामाजिक न्याय विभाग स्वतः स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविणार:-सचिव सुमंत भांगे

मुंबई,बातमी24:-स्पर्धा परीक्षा करू इच्छित उमेदवारांचे भवितव्य घडविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबंध आहे. केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी काही संस्था स्पर्धा परीक्षा केंद्र चालवित असून यात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य घडण्याऐवजी काही संस्था ह्या सामाजिक न्याय विभागाकडे सोन्याच अंड देणारी कोंबडी म्हणून बघत आहेत. परिणामी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचे निकाल नगण्य असेच आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..