जिल्हाधिकारी,सीईओसह आयुक्तांमुळे मिळावी आपत्ती कार्याला गती; पावसातही कर्तव्य ठरले दिलासादायी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी विशेष:- सलग तीन दिवस झालेल्या तुफान पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते, तब्बल 80 गावांचा संपर्क तुटला,अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरले, नांदेड शहरातील दुर्बल भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने उडलेलली त्रेधातीरपट, यात जिथे-जिथे आवश्यकता पडेल तिथे महसूल, जिल्हा परिषद टीम तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर असल्याचे बघायला मिळाले.या आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..