नेतृत्व निर्माण केले पाहिजे:शरद पवार;कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळा

नांदेड, विशेष वृत्त;-समाजकारण असो की राजकारण यात जाण असलेल्या नव्या पिढीला समावून घेतलं पाहिजे,यासाठी जिल्हा परिषद या उधाचा महाराष्ट्र घडविणाऱ्या शाळा आहेत. येथून येणाऱ्या कर्तुत्वान पिढीला राजकारणात संधी दिली पाहिजे, यातूनच कमलकिशोर कदम व आर आर पाटील सारखे नेते महाराष्ट्राला मिळाले,असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले,ते कमलकिशोर कदम यांच्या […]

आणखी वाचा..