अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करा – खा. चिखलीकर

नांदेड,बातमी24:- एकीकडे कोरोना महामारी तर दुसरीकडे जिल्हयात पडलेला ढगफुटी सदृश्य पाऊस तसेच झालेली अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती तसेच घर पडझडीच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे अशा सुचना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या आहेत. मागील आठवडयापासुन जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे जिल्हयाच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अधिच संकटात सापडला […]

आणखी वाचा..