शासनाच वाणच ठरल वांझोट

शासनाच वाणच ठरल वांझोट नांदेड, बातमी24ः- विविध सोयाबीन कंपन्यांनी शेतकर्‍यांची फ सवणूक केलेल्या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा बोगस बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, असली तर यात कृषी विभागाचे महाबीज सोयाबीनच बियाणे सुद्धा वांझोटे निघले. याप्रकरणी शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खासगी कंपन्यांवर कारवाई होत असताना महाबीजकडे प्रशासनाकडून […]

आणखी वाचा..