बोंढार येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी  मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

नांदेड,बातमी24:- एकीकडे महाराष्ट्र राज्य शिवराज्यभिषेक साजरा करत असताना सर्व जाती धर्माना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण काळीज पिळवटून टाकणारे आहे.मुख्यमंत्री महोदय या राज्यात दलित वंचित समाज सुरक्षित आहे काय हा खडा सवाल आज मी आपणास विचारीत आहे. केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम […]

आणखी वाचा..