प्रचंड मोर्चाने भरविली शंकर अण्णा धोंडगे यांनाच राजकीय धडकी;  शेतकऱ्यांचा नगण्य प्रतिसाद;पक्षाची प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह!

नांदेड,बातमी24:-याच महाराष्ट्राच्या भूमीतून एकही नेता नसताना हजारोच्या सभा घेऊन राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने सगळ्यांना भुरळ घातली खरी;पण ज्यांच्याकडे या राज्याची सूत्र दिले,त्या माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या कालच्या प्रचंड शेतकरी धडक मोर्चाला किमान शंभर ही माणसे न जमविता आली नाहीत.राज्याचे नेतृत्व करण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या शंकर […]

आणखी वाचा..