बेजबाबदारी नागरिकांना भवतेय

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे पोलिसांवर आलेला ताण टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर काही काळ निवळला होता.परंतु जिल्हाधिकार्‍यांनी कडक अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांवरील जबाबदारी पुन्हा वाढली, असून कोरोनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. जिल्ह्यातील कोरेानाच्या रुग्णांची संख्या रोजची-रोज वाढत आहे. वाढत्या कोरेानाच्या रुग्णांमुळे प्रशासनावर ताण येत आहे. तर सामान्य नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. यावरून […]

आणखी वाचा..