सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

मुंबई,बातमी24:-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकहिताच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी अधिकारी काम करत आहे परंतु अशा सर्व कर्मचारी अधिकारी यांना विविध कारण घेऊन काही राजकीय लोक या लोकांची गळचेपी करून त्यांची नाहक बदनामी तसेच त्रास देण्याचे काम करत आहे.अशा बदनामी करणाऱ्या राजकीय लोकांमध्ये समाजकल्याणमुळेच ‘हत्ती’चे बळ […]

आणखी वाचा..