गावच्या शाश्वत विकासासाठी कटिबंध रहा:- सीईओ मीनल करनवाल

नांदेड,बातमी24- गावच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावेत, असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिले आहेत. ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी नांदेड येथे सन 2024-25 या वर्षाचे ग्रामपंचायती विकास […]

आणखी वाचा..