विष्णपुरी धरणाचे पुन्हा दहा दरवाजे उघडले

नांदेड, बातमी24ः- जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात वाढ झाल्याने 37 हजार 800 क्ससेक्यने विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत आहे. हे पाणी विष्णपुरी जलाशयात पोहचले आहे. त्यामुळे विष्णुपुरी जलाशयाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी या धरणातून 2 हजार 770 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने […]

आणखी वाचा..