ग्रामीण भागात पाच लाख घरांवर तिरंगा फडकणार;सीईओ वर्षा ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी. 24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार असून किमान 75 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत […]

आणखी वाचा..