जिल्ह्यातील मराठा नेत्यांवर अन्याय का केला? फारुक अहमद यांचा चव्हाण यांना सवाल

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील राजकारणात मूळ नांदेडकर मराठा नेते स्वकर्तृत्व व स्वकष्टाने पुढे आले होते व आपआपल्या पद्धतीने राजकारणात सक्रिय होते. तत्कालीन नेत्यांची सामाजिक बांधिलकी अशोक चव्हाणांपेक्षा चांगली होती. आपआपल्या परीने त्या मराठा कुटुंबियांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव निर्माण न होऊ देता राजकारण केले होते. त्यात शामराव कदम, जयंतराव पाटील वायपनेकर, गंगाधरराव कुंटूरकर, साहेबराव बारडकर, आष्टीकर, […]

आणखी वाचा..

सभापतीला पक्षात प्रवेश देणारा वंचित गटा-तटाच्या वाळवित!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः लोकसभा निवडणुकीत संबंध राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला काँग्रेसला पाणी पाजणार्‍या वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत मोठया अपेक्षा होत्या. मात्र दुर्दैवाने वंचित फ क्टर भोपळयातच गुंडाळला गेला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात बर्‍यापैकी राजकीय बारस धरलेल्या वंचितला दक्षीण-उत्तर अशी गटा-तटाची वाळवी लागल्याचे दिसून येत आहे.इतरांना पक्षात प्रवेश देणार्‍या वंचितच्या सर्व तरूण […]

आणखी वाचा..

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या डफली बजावोमुळे लालपरी आंतरजिल्हा धावणार

मुंबई,बातमी24 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे. यासंदर्भाने वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने बसेस सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत गुरुवारपासून राज्यभरात बसेस […]

आणखी वाचा..

ऑटो रिक्षासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर येणार;इंजि. प्रशांत इंगोले

  नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्यावर जिल्हा प्रशासनाने अमर्याद निर्बंध घातले आहेत . जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक पालकांवर शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन आयोजन करण्यात आल्याची माहिती इंजि.प्रशांत इंगोले यांनी दिली. कोवीड-१९ च्या धर्तीवर मागील सहा महिन्यापासून राज्यात लॉक […]

आणखी वाचा..

चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेले ते उमेदवार आहेत, तरीे कुठे?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभवास वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक मते कारणीभूत ठरली आहे. दीड लाखांपेक्षा अधिक मते घेणारे वंचितचे उमदेवार प्रा. यशपाल भिंगे गेले कुठे असा प्रश्न ू पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्यांना पडू लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआएम ला […]

आणखी वाचा..