जिल्हा परिषदेची लाखो नागरिकांशी धोकेबाजी

नांदेड, बातमी24ः ग्रामीण भागातील किमान तीस लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या जिल्हा परिषदेला दृष्टीदोष मागच्या काही महिन्यांमध्ये झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकाही अधिकार्‍यांमध्ये विकासाचा दृष्टीकोन सापडत नाही. आला दिवस मोजत राहायचे आणि निधी आला, तर टक्केवारीचे कॅलक्युलेशन मांडतात. यास पदाधिकारी तितकेच दोषी असून पदाधिकारी मंडळी सुद्धा पाटर्या व मिळालेल्या खुर्ची मिळेल तितका खिसा गरम करू पाहत […]

आणखी वाचा..