केंद्रातील भाजपमुळे शेतकरी देशोधडीला:-अशोक चव्हाण

  नांदेड, बातमी24:- केंद्रातील भाजप सरकारचे धोरणे हे शेतकऱ्याच्या मुळावर उठणारे असून या सरकारमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागत असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली, ते नांदेड येथील आयोजित किसान अधिकार दिनाच्या निमित्ताने बोलत होते. स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्त काँग्रेसच्या वतीने किसान अधिकार दिनाचे आयोजन […]

आणखी वाचा..