गावे वनराईने नटविण्यासाठी लोकचळवळ उभारावी:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- गाव निसर्गानं नटवण्‍यासाठी गावक-यांनी लोकचळवळ उभी करावी. तसेच पारंपारीक वक्षांचे संवर्धन व जतन केल्‍यास पुढच्‍या पिढीला आपण नै‍सर्गिक प्राणवायू देण्‍यास समर्थ ठरु असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील टेकडीवर असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख […]

आणखी वाचा..