तृतीयपंथी मागण्यांकडे होतेय दुर्लक्ष; शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

  नांदेड,बातमी24 :- गत अनेक वर्षांपासून तृतीयपंथी यांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.एकीकडे जिवंतपणी राहायला घर नको आणि मृत्युनंतर पुरायला जागा नाही,अशी खंत तृतीयपंथीयांची झाली आहे. प्रत्यक्ष भेटुन चर्चा करून तसेच लोकशाही मार्गाने विविध आंदोलने – उपोषणे करून हा प्रश्न जैसे थे वैसेच राहिला. तृतीयपंथी यांच्या शिष्टमंडळाने कमल फाऊंडेशन NGO चे संस्थापक अध्यक्ष […]

आणखी वाचा..